'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 8 March 2014

औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ – प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

‘औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ’ हा लेख ‘अंतर्नाद’ मासिकाच्या सप्टेंबर २०१०च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. हा लेख वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचे आभार.










No comments:

Post a Comment