'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 2 July 2015

निर्माणीच्या नजरेतून



तेंदू इकोनॉमी थोडक्यात . . .
७० पानांचा १ पुडा१०० पुड्यांचा १ खोका१ खोक्याची मजुरी रु.२८०/- आणि ग्रामसभेला रॉयल्टी रु. १३०/- १ गावाचे सरासरी  १,६०० खोकेम्हणजे एका गावाची  एकूण उलाढाल तब्बल रु. ६.५ लाख!

स्त्रोत: मयूर सरोदे, ८०८७८८५९१८, mayursarode17@gmail.com

No comments:

Post a Comment