'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 27 October 2016

निर्माणीच्या नजरेतून



फक्त पाच शब्दांचं वाक्य, पण काय काय अर्थ काढता येतील?
जमिनीची मालकी आणि सत्ता यांचा संबंध? - “जमिनदारांचीच सामाजिक आणि राजकीय सत्ता असते.”
की भविष्यात येणाऱ्या ‘अन्न सुरक्षितता’ या प्रश्नाशी मार्मिक तोंडओळख? - “वाढत्या लोकसंख्येसोबत प्रत्येकाला स्वतःचं अन्न पिकवता आलं पाहिजे. म्हणून ज्याच्याकडे शेती आहे तोच तगू शकेल.”
की शेतीतील निराश-हताश वातावरणाला ऊर्जा देण्याचा प्रयत्न? - “शेतीला कंटाळलेल्या बळीराजा, शेतजमीन विकून तू असहाय्य होशील”

तुम्हाला अजून काही वेगळा अर्थबोध होतोय?

सौजन्य: अमोल शैलेश (निर्माण ६)

No comments:

Post a Comment