'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 23 April 2014

Everything you wanted to know about the Sen-Bhagwati debate

विकास कोणत्या मार्गाने? यावर अमर्त्य सेन व जगदीश भगवती या दोन विश्वविख्यात अर्थशास्त्रज्ञांमध्ये घमासान वैचारिक वादंग सुरु आहे. त्याचा हा सोपा परिचय.


भारतातील राजकीय पक्ष कोणत्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात? तुम्हाला भारतासाठी कोणती विचारधारा उपयुक्त वाटते?  

No comments:

Post a Comment